Maharashtra Poltical Crisis : या सरकारच्या बेजबाबदारपणामुळे राज्य अधोगतीकडे जात असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप व निराशा आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/iRFOsu4
https://ift.tt/kDU1a42
0 Comments