अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे पूल बंद केल्यानंतर वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव या पर्यायी रस्त्यांवरील महत्त्वाच्या जागी पुनर्पृष्ठीकरणाचे काम महापालिकेने ४८ तासांत पूर्ण केले आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/iatYlfu
https://ift.tt/thJF5wI
0 Comments