Bhagwat Karad vs Uddhav Thackeray : आता महाविकास आघाडी ही विरोधी पक्षात आहे. त्यांना बहुतेक भिती असेल की आणखी काही आमदार या सरकारमध्ये जातात का? म्हणून मध्यावधी निवडणूक लागेल असं ते म्हणत असतील. आमदारांना थांबवून ठेवण्याची ही त्यांनी आयडिया दिसत आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचे खंबीर सरकार आहे, असे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी म्हटले आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/PBY6I19
https://ift.tt/ZjCpRv3
0 Comments