Maharashtra Karnataka border issue | बसवराज बोम्मई यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. सीमाभागातील मराठी गावं महाराष्ट्रात येणे तर सोडाच पण आता कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील आणखी ४० गावं आपल्या राज्यात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्वत: तसे संकेत दिले. त्यांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/QRiMLZ7
https://ift.tt/Xf7hvSC
0 Comments