Bihar Ganga Water Supply : जल जीवन हरियाली मिशन अंतर्गत सुरू झालेला हा प्रकल्प बिहारचा पहिला आणि सर्वात मोठा पेयजल प्रकल्प आहे. पावसाळ्यातल्या गंगा नदीच्या पुराच्या पाण्याचा साठा, प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य बनवून त्याचा पुरवठा करणे हे या योजनेचे उदिष्ट्य आहे. या योजनेचे दोन मोठे फायदे या प्रदेशाला मिळतील. पुराच्या पाण्यापासून संरक्षण तसेय त्या पाण्याचा अपव्यय टाळणे हा एक फायदा आणि या मौल्यवान स्त्रोताचे सुरक्षित, पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर केले जाणे हा दुसरा फायदा असणार आहे.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/vjFchJ4
https://ift.tt/A01QTSs
0 Comments