Shivtare criticizes Pawar : ईस्टइंडिया कंपनीने व्यवहार करत करत अख्या देशावर कब्जा करून लंडनला निघून गेली. आणि महाराष्ट्रात पवार कंपनी आली. बारामती, इंदापूर तालुक्यातील साखर कारखाने काकडे, शेम्बेकर, जाचक यांनी मोठ्या मेहनतीने उभारले. मात्र सत्ता आणि पैशाच्या जोरावर कारखाने ताब्यात घेतले. सत्तेचा गैरवापर करून भ्रष्टाचारातून जमवलेल्या पैशातून निवडणुका जिंकायच्या अशी टीका माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/I83eUbz
https://ift.tt/ZjCpRv3
0 Comments