खरेतर, अंधेरीची निवडणूक शिंदे गटाला लढवायचीच नव्हती तर चिन्हाचा वाद इतक्या तातडीने पराकोटीला जाण्याचे तसे काही कारण नव्हते. मात्र, तसा तो गेला. त्याचप्रमाणे, लटके यांनी महापालिकेच्या सेवेतून मुक्त करण्यातही विलंब झाला. इतके होऊनही भाजपने उमेदवारच ऐनवेळी मागे घ्यावा, हे गौडबंगालच होते.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/9L7ofF3
https://ift.tt/rnyltsR
0 Comments