Maharashtra Politics | घराबाहेर जमलेली कार्यकर्त्यांची गर्दी पाहून संजय राऊत यांनी म्हटले की, मी नक्की घरीच आलोय ना? मला वाटलं शिवतीर्थावर आलोय, दसरा मेळाव्याला. यंदा माझा दसरा मेळावा चुकला होता. मी आपल्या सगळ्याचा आभारी आहे की, १०० दिवसांनीही तुम्ही माझं स्मरण ठेवले आहे. माझ्या सुटकेनंतर फक्त मुंबई नव्हे तर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये उर्जा निर्माण झाली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/kVNWOoi
https://ift.tt/zIQCMtc
0 Comments