महाराष्ट्रात करोना प्रादुर्भाव वाढत असून ठाणे, रायगड, मुंबई, पालघर यांचा एकत्रित विचार केला असता ३५.८६ टक्क्यांची रुग्णवाढ दिसून येत आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ही वाढ ३.९६ टक्के इतकी आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/iB4kJnq
https://ift.tt/fSsD9V1
0 Comments