आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने इंडोनेशियाविरुद्ध १६-० असा विजय साकारला आणि पाकिस्तानला मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. भारताच्या नवोदित हॉकीपटूंनी आक्रमक खेळाच्या जोरावर आशिया कप हॉकी स्पर्धेत इंडोनेशियाचा धुव्वा उडवून अव्वल चार संघांत स्थान मिळवले. अखेरच्या सत्रात सहा गोल करीत भारतीयांनी यावेळी एकूण १६ गोल केले आणि अव्वल चार संघांत प्रवेश केला.
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/1ik2gYQ
https://ift.tt/dVQz2lX
0 Comments