महाराष्ट्राच्या विधिमंडळातील १६ आमदारांच्या अपात्रतेवरून आज, बुधवारी होणाऱ्या सर्वोच्च सुनावणीपूर्वी मंगळवारी दिल्लीत शिवसेनेत सर्वोच्च राजकीय उलथापालथ झाली. विधानसभेतील ४० आमदारांच्या जोरावर आमचीच खरी शिवसेना असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का देत लोकसभेतील डझनभर खासदार आपल्या गटात सामील करून घेतले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/VwcSBji
https://ift.tt/CZj4DY2
0 Comments