name plate

name plate

रोहितसेना ट्वेन्टी-२० मालिका जिंकण्यासाठी सज्ज, शुक्रवारी रंगणार पहिला ट्वेन्टी-२० सामना

भारताने वनडे मालिकेत वेस्ट इंडिजवर ३-० असा दमदार विजय साकारला. त्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आता ट्वेन्टी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना हा शुक्रवारी रंगणार आहे. या सामन्यात रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व असणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या सामन्याकडे लागेलेले असेल.

from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/Zla3z2p
https://ift.tt/8vHtB9c

Post a Comment

0 Comments