राज्यात राजकीय रण पेटले असताना व सत्तासंघर्षाबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना विविध विकासकामांच्या प्रकल्पांना खीळ बसू नये, यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे. अशा प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यासाठी बहुप्रतीक्षित राज्य सल्लागार समितीची स्थापना करण्याची तयारी शिंदे सरकारने सुरू केली
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/txhdKYq
https://ift.tt/XgsbVvZ
0 Comments