IND vs PAK : पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी आम्ही भारतात वर्ल्डकप खेळायला येणार नाही, अशी धमकी दिली होती. पण त्यापूर्वीच भारताने एक कठोर निर्णय घेतला आहे. कारण भारताने वर्ल्डकपसाठी आता पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला व्हिसा नाकारला आहे. वर्ल्डकपपूर्वी नेमकं आता काय घडलं आहे आणि ही स्पर्धा कधीपर्यंत होणार आहे, जाणून घ्या...
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/Xe5V4Lt
https://ift.tt/yHPnagc
0 Comments