IND vs BAN 2nd Odi : दुसरा वनडे सामना भारताने गमावला तर या मालिकेतील त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे या करो या मरो सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होऊ शकतात. या सामन्यात भारतीय संघात तीन मोठे बदल होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. या सामन्यासाठी कोणाला संधी मिळू शकते, जाणून घ्या...
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/nSTsQ5l
https://ift.tt/yHPnagc
0 Comments